Agriculture news

Agriculture-Updates

Government updates: लवकरच राज्यात कृषी धोरण (Agricultural Policy) येणार, अशी कृषी मंत्र्यानी (Minister of Agriculture) निर्देश दिली

राज्यात नवे कृषी धोरण येणार,कृषी मंत्र्यांनी दिली माहिती….   शेतकऱ्यांच्या समस्या दूर करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. कृषी (Agriculture Scheme) योजनांच्या माध्यमातून गावात तसेच शेतकरी कुटुंबात नक्कीच बदल घडून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कृषी आयुक्तालयात आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) …

Government updates: लवकरच राज्यात कृषी धोरण (Agricultural Policy) येणार, अशी कृषी मंत्र्यानी (Minister of Agriculture) निर्देश दिली Read More »

Government-updates

महाराष्ट्र शासन- कृषी विभाग (Government of Maharashtra- Department of Agriculture) तर्फे “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम” (Nectar Festival of Freedom Program) अंतर्गत “चर्चा करू शेतीची, कास धरू प्रगतीची”!!!!

  भारत सरकारने हर घर तिरंगा (प्रत्येक घरात तिरंगा) ही मोहीम देखील सुरू केली आहे. यात प्रत्येक घरामध्ये ₹२५ च्या अनुदान दराने २०x३० इंच आकाराचा राष्ट्रध्वज वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.प्रत्येकाने आपल्या घरात अथवा कार्यालयात, संस्थेत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या काळात भारताचा राष्ट्रध्वज फडकवत ठेवणे असे या अभियानाचे स्वरूप आहे. महाराष्ट्र …

महाराष्ट्र शासन- कृषी विभाग (Government of Maharashtra- Department of Agriculture) तर्फे “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम” (Nectar Festival of Freedom Program) अंतर्गत “चर्चा करू शेतीची, कास धरू प्रगतीची”!!!! Read More »

Farmerupdates

पाच दिवसात होणार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानभरपाई कधी मिळते याकडे सर्व शेतकरी बांधवाचे लक्ष लागून राहिलेले आहे. अशातच ५ दिवसाच्या आत शेतकरी बांधवाना नुकसानभरपाई मिळणार असल्याने शेतकरी वर्ग आनंदात आहे.   ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाच दिवसात रक्कम जमा होणार. दिनांक १ सप्टेंबर ते ३० …

पाच दिवसात होणार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी Read More »

पुणे जिह्वयातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : वाचा सविस्तर

  पूणे जिह्वा परीषद त्यांच्या संयूक्त विद्यमानानें शेतकऱ्यांना ७५% अनुदानावर सोलर वॉटर हिटर देण्यात येणार आहे . यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२/०८/२२ आहे . अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाण १) विहित नमुन्यात अर्ज २) ७/१२ व ८अ (तलाठी सही शिक्यासह अथवा डिजिटल सही ) ३) बँक पासबुक अथवा रद्द चेक ४) रेशन कार्ड झेरॉक् …

पुणे जिह्वयातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : वाचा सविस्तर Read More »

कमवा: खेकडा पालणातून महिन्याला लाखो रुपये….

  कमी खर्चात परवडणारा आणि जास्त उत्पन्न काडणारा खेकडा व्यवसाय: : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळी, कोंबडीपालन हे व्यवसाय प्रचलित आहेत. मात्र या व्यवसायांमध्ये गुंतवणूक व कष्टही जास्त आहेत. त्या तुलनेत खेकडापालन हा एक कमी जागेत जास्त उत्पन्न काडणारा, तसेच कमी खर्चात होणारा आश्‍वासक पूरक व्यवसाय होऊ शकतो. काही शेतकऱ्यांनी हे आपल्या प्रयोगाद्वारे सिद्ध …

कमवा: खेकडा पालणातून महिन्याला लाखो रुपये…. Read More »

जाणुण घ्या : काय आहेत वाहनधारकांसाठी नवीन नियम

काय आहेत वाहनधारकांसाठी नवीन नियम : :   सध्या कोरोना परिस्थिती निर्माण आहे. काही लोक कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करतात तर काही लोक उल्लंघन करतात.  यासाठी सरकारने काही नियम व अटी घालून दिलेल्या असतात. त्याचे आपल्याला पालन करावे लागते. तसेच वाहनधारकांना सुद्धा काही नियम व अटी असतात. हेही वाचा: पाहा: कसा असावा लहान मुलांचा Nutrition युक्त आहार!!! नवीन …

जाणुण घ्या : काय आहेत वाहनधारकांसाठी नवीन नियम Read More »

Government scheme: दारिद्रयरेषेखालील बेरोजगार तरुण /तरुणींसाठी केंद्र सरकारची (DDU-GKY) योजना !

:  दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) !    दारिद्रयरेषेखालील बेरोजगार तरुण/ तरुणींसाठी रोजगाराची हमी देण्यासाठी केंद्रसरकारने ही योजना   काढली आहे.   असा घ्या या योजनेचा लाभ:           ग्रामीण भागातील  बेरोजगार तरुण/तरुणींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची हमी निर्माण करून दिली जाईल व त्यांना कौशल्य विकासासाठी निवासी प्रशिक्षण देण्यात येईल. हेही वाचा:Government …

Government scheme: दारिद्रयरेषेखालील बेरोजगार तरुण /तरुणींसाठी केंद्र सरकारची (DDU-GKY) योजना ! Read More »

Government scheme: महाराष्ट्रातल्या लहान शेतकऱ्यांना बाजारपेठेची जोडणे.(Government Schemes for Farmers)

  गरीबी निर्मूलनासाठी जपानचा निधी (JFPR) योजनेचा लाभ: :  राज्यातील लहान फळे व भाजीपाला (Fruits and Vegetables) उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे अधिकाधिक पर्याय ऊपलब्ध करून देऊन त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी या योजनेचा लाभ होतो.  हेही पाहा: land limit : शेतीच्या वादावरील उपाय पहा कशी केली जाते जमिनीची हद्द कायम                …

Government scheme: महाराष्ट्रातल्या लहान शेतकऱ्यांना बाजारपेठेची जोडणे.(Government Schemes for Farmers) Read More »